Ad will apear here
Next
भारतीय इनकमटॅक्स अॅक्ट
इनकमटॅक्स अर्थात प्राप्तिकर हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. तो अखेरीस असला, तरी त्याची तयारी संपूर्ण वर्षभर करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने भारतीय इनकमटॅक्सची माहिती देणारे हे पुस्तक सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी लिहिले आहे. या पुस्तकात असेसमेंट वर्ष २०१८-१९ पासून अंमलात येणाऱ्या सुधारणांची माहिती मिळते.

या कराच्या परिचायाबरोबर भत्ते, वेतनापासून मिळणारे उत्त्पन्न, व्यापार-भांडवली नफा, इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न, घर संपत्तीपासून मिळणारे उत्पन्न आणि उत्पन्नावरचा कर यांची माहिती मिळते. एवढेच नव्हे, तर भेट आणि बक्षीस, इनकमटॅक्स आणि अनिवासी भारतीय, अंदाजित उत्पन्न, संपत्तीकर असे विषयही हाताळले आहेत. सर्वसामान्य करदात्याला माहिती असावी, असे पॅन नंबर, टीडीएस, टीसीएस, डिजिटल, सिग्नेचर सर्टिफिकेट यांची माहितीही समजते. पुस्तकांबरोबर ‘सीडी’ ही देण्यात आली आहे.

प्रकाशक : दिशोत्तमा प्रकाशन
पाने : १८०
किंमत : १७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZISBM
Similar Posts
शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करीत कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे साध्य होते ते शेअर बाजारामुळे. शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार कुणीही अगदी घरातून, घराबाहेरून, ऑफिसमधून, प्रवासातून, मोबाइलच्या साह्याने करू शकतो, असे स्पष्ट करीत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी सुभाष एच
आर्थिक नियोजनाच्या पाच प्रमुख पायऱ्या कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे शेअर बाजारामुळे साध्य होऊ शकते. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुभाष पांडे आणि रवींद्र पाटील यांनी ‘शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
ध्येयपथ प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही सुप्त इच्छा असतात. प्रत्येकाची काही स्वप्न असतात. जेव्हा या सुप्त इच्छा, स्वप्न स्पष्टपणे त्या व्यक्तीला समजतात, तेव्हा ते त्या व्यक्तीचे ध्येय होते. प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते. ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, श्रम करण्याची तयारी, ध्येयापर्यंत पोहोचण्याची वेळ यात फरक
खान्देशी....बावनकशी..! जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा खानदेश समजला जातो. सांस्कृतिकदृष्ट्या हा भाग समृद्ध समजला जातो. या प्रदेशातील बोली अहिराणीला प्राचीन परंपरा आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांनी अहिराणी भाषेला सन्मान मिळवून दिला. या बोलीभाषेच्या समृद्धीत भर घातली ती लतिका चौधरी यांच्या साहित्याने. धुळे आकाशवाणी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language